ब्रह्माकुमारी सेवाकेंद्र बुलढाणा येथे मूल्यनिष्ठ पत्रकारिता विषयावर चर्चासत्र संपन्न
बुलढाणा (प्रतिनिधी)
आजच्या सायबर युगामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये टिकून राहणे खूप मोठ्या आव्हान आहे सत्य समाजासमोर मांडणे आणि समाजाचे परिवर्तन करणे ही मोठी जबाबदारी फिरताना मूल्यनिष्ठ पत्रकारितेची आवश्यकता आहे असे प्रतिपादन ब्रह्माकुमार डॉ. शांतनू भाई, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांनी केले. ते मूल्यनिष्ठ मीडिया संमेलनास संबोधित करीत होते.
मूल्यनिष्ट मीडिया विषयावर ब्रह्माकुमारी सेवाकेंद्र ,एकता नगर ,बुलढाणा येथे मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभू स्मृती ही करण्यात आली त्यानंतर ब्रह्माकुमारी बुलढाणा संचालिका ब्रह्माकुमारी उर्मिलादीदी यांनी स्वागत संबोधन केले. त्यानंतर राजयोग मेडिटेशन द्वारे सर्वांना शांतीची अनुभूती करवण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून माउंट आबू इथून आलेले मीडिया विंगचे राष्ट्रीय संयोजक ब्रह्माकुमार डॉक्टर शांतनुभाई यांनी म्हटले की लोकतंत्राचे तीन स्तंभ न्यायपालिका , कार्यपालिका, विधानपालिका मध्ये मूल्यांचे पतन झाले आहे.
सोबतच पत्रकारिता मध्ये नैतिक मूल्य आणि सामाजिक मूल्यांमध्ये कमी आलेली आहे वर्तमान समय भौतिक मूल्यांचा बोलबाला झाला आहे. स्वातंत्र्य पूर्वी पत्रकारिता जी होती त्यांनी आपला भारत देश स्वातंत्र्य केला होता. त्याचा आधार होता सत्यता, पारदर्शिता निष्पक्षता आणि विश्वासनीयता.
वर्तमान डिजिटल युगामध्ये सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक अभिन्न अंग बनला आहे .सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ने आपल्या जीवनामध्ये क्रांती आणली परंतु आपल्याला मानसिक भावनात्मक आणि आध्यात्मिक विकासावर नकारात्मक प्रभाव त्याचा पडत आहे .वर्तमान समय फेक बातमी समाजांवर नकारात्मक प्रभाव पाडत आहे आता मीडियाची विश्वासनीयता प्राणपणावर आहे त्यामुळे मीडियामध्ये आध्यात्मिक मूल्यांची आवश्यकता आहे टीआरपी आणि विज्ञापन त्याच्या शर्यतीमध्ये पत्रकार नैतिकता तसेच शाश्वत मूल्य विसरत जात आहे . हिंसा, अश्लीलता , नग्नता आदी आधी पेपर मध्ये छापण्यासाठी कॉम्पिटिशन लागली आहे जे मीडिया मिशन च्या रूपामध्ये कार्य करत होते ते आता प्रोफेशन तथा सेन्सेशन कमिशन या चक्रामध्ये गुंतला गेला आहे. आपल्या पत्रकारितेमध्ये सकारात्मक मूल्यांची पुनः स्थापना होण्याची आवश्यकता आहे.
उद्घाटन समारंभ दिप प्रज्वलन करून करण्यात आले उद्घाटकीय संबोधनात
श्री रणजीत सिंह राजपूत, अध्यक्ष अ.भा. मराठी पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा यांनी नैतिक मूल्य या विषयावर बोलताना म्हटले की, आज प्रत्येक व्यक्तीला मूल्य जोपासण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपल्याला आध्यात्मिकते ची जोड देणे आवश्यकता आहे .मी कोण ,माझी कर्तव्य काय हे मला स्वतः शोधाव लागेल तुमचे वर्तन ,तुमचे आचरण हे समान पाहिजे त्याशिवाय नैतिक मूल्य ही आपल्या जीवनामध्ये येणार नाही.
श्री अरुणजी जैन सर वरिष्ठ उपसंपादक, दैनिक सकाळ, बुलढाणा यांनी आपले विचार व्यक्त करताना वाटले की शिक्षण देण्याचे कार्यासाठी समाजाला दिशा देण्याचे मार्गदर्शन करणे हे पत्रकारितेच्या माध्यमातून आवश्यक आहे त्यासाठी मूल्यनिष्ठ पत्रकारिता ही आज गरज बनली आहे.
पत्रकार श्री लहाने सर यांनी आपले विचार व्यक्त करताना बोलले की नेहमीच समाजाला उपयुक्त प्रोत्साहन देण्याचे कार्यक्रम प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कडून सतत होत असतात.
श्री राजेंद्र जी काळे जिल्हा प्रतिनिधी देशोन्नती बुलढाणा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की मेडिटेशन प्रशासन आणि पर्यटन यांचा संगम बघायचा असेल तर ब्रह्माकुमारी मुख्यालय, माउंट आबू येथे अवश्य जावे.
कार्यक्रमाचे संचालन ब्रह्माकुमार डॉ. उल्हास उगले यांनी केले तर आभार प्रदर्शन ब्रह्माकुमार भारत काटकर यांनी केले
———————————————————————————————————————————-
HINDI nEWS
बुलढाणा में ब्रह्माकुमारी सेवा केंद्र पर “मूल्यनिष्ठ पत्रकारिता” विषय पर मीडिया संगोष्ठी संपन्न
बुलढाणा (प्रतिनिधि)
डिजिटल और साइबर युग में पत्रकारिता के क्षेत्र में टिके रहना एक बड़ी चुनौती है। सत्य को समाज के सामने प्रस्तुत करना और समाज में सकारात्मक परिवर्तन लाना पत्रकारों की महत्त्वपूर्ण जिम्मेदारी है। इसके लिए मूल्यनिष्ठ पत्रकारिता की आवश्यकता है। यह विचार ब्रह्माकुमार डॉ. शांतनु भाई, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माउंट आबू ने व्यक्त किए। वे ब्रह्माकुमारी सेवा केंद्र, एकता नगर, बुलढाणा में आयोजित मीडिया संगोष्ठी को संबोधित कर रहे थे।
कार्यक्रम की शुरुआत प्रभु स्मृति से हुई, तत्पश्चात ब्रह्माकुमारी उर्मिला दीदी, संचालिका, ब्रह्माकुमारी बुलढाणा ने स्वागत भाषण प्रस्तुत किया। राजयोग मेडिटेशन के माध्यम से सभी प्रतिभागियों को शांति का अनुभव कराया गया।
मुख्य वक्ता डॉ. शांतनु भाई ने कहा कि लोकतंत्र के तीन स्तंभ – कार्यपालिका, विधायिका और न्यायपालिका में मूल्यों का ह्रास हो रहा है। मीडिया क्षेत्र में भी नैतिक और सामाजिक मूल्यों में गिरावट देखी जा रही है। स्वतंत्रता पूर्व काल में पत्रकारिता सत्यता, पारदर्शिता, निष्पक्षता और विश्वसनीयता पर आधारित थी, जिसने भारत को स्वतंत्रता दिलाने में योगदान दिया।
उन्होंने कहा कि आज सोशल मीडिया जीवन का अभिन्न हिस्सा बन चुका है, लेकिन इससे भावनात्मक और आध्यात्मिक स्तर पर नकारात्मक प्रभाव भी देखने को मिल रहा है। फेक न्यूज समाज में भ्रम फैलाने का काम कर रही है, जिससे मीडिया की विश्वसनीयता खतरे में पड़ गई है। ऐसे समय में मीडिया को अध्यात्मिक मूल्यों की आवश्यकता है। टीआरपी और विज्ञापन की दौड़ में पत्रकार नैतिकता और स्थायी मूल्यों को भूलते जा रहे हैं। हिंसा, अश्लीलता और नग्नता को लेकर प्रतिस्पर्धा बढ़ रही है। मीडिया जो कभी मिशन था, अब प्रोफेशन और सेन्सेशन में बदल गया है। ऐसे में पत्रकारिता में सकारात्मक मूल्यों की पुनर्स्थापना अनिवार्य है।
कार्यक्रम का उद्घाटन दीप प्रज्वलन से हुआ। उद्घाटन भाषण में श्री रणजीत सिंह राजपूत, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ, बुलढाणा जिला ने कहा कि हर व्यक्ति को अपने जीवन में नैतिक मूल्यों को अपनाना चाहिए और इसके लिए आध्यात्मिकता का सहारा लेना जरूरी है। हमें यह समझना होगा कि “मैं कौन हूँ और मेरा कर्तव्य क्या है।”
श्री अरुण जैन, वरिष्ठ उप-संपादक, दैनिक सकाळ, बुलढाणा ने कहा कि पत्रकारिता का कार्य समाज को शिक्षित करना और सही दिशा देना है। इसके लिए मूल्यनिष्ठ पत्रकारिता आज की आवश्यकता बन गई है।
पत्रकार लहाने सर ने अपने विचार व्यक्त करते हुए कहा कि ब्रह्माकुमारी संस्थान सदैव समाज को प्रेरणा देने वाले कार्यक्रम आयोजित करता है।
श्री राजेंद्र काळे, जिला प्रतिनिधि, देशोन्नती, बुलढाणा ने कहा कि यदि प्रशासन, पर्यटन और मेडिटेशन का संगम देखना है तो माउंट आबू स्थित ब्रह्माकुमारी मुख्यालय अवश्य जाना चाहिए।
कार्यक्रम का संचालन ब्रह्माकुमार डॉ. उल्हास उगले ने किया तथा आभार प्रदर्शन ब्रह्माकुमार भारत काटकर ने किया।
—
















