समाजाचे परिवर्तन करणे ही मोठी जबाबदारी पेलतांना मूल्यनिष्ठ पत्रकारितेची गरज !!
– ब्र कु शांतनुभाई, मीडिया विंग राष्ट्रीय समन्वयक
भुसावळ
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू येथील राजस्थान ,मीडिया विभागाचे राष्ट्रीय समन्वयक ब्र. कु. शांतनु भाई यांनी भुसावळ येथील ब्रहमाकुमारी सेवाकेंद्रात आयोजित पत्रकारांच्या स्नेह मिलन कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले .
ते पुढे म्हणाले आज समाजात खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक भाव पसरविला जात आहे चिंतात्मक परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे एकीकडे हिंसाचार वाढत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही बाबी सगळीकडे लगेच पसरवल्या जातात त्याचे परिणाम आपण सर्वजण जाणत आहात यासाठी आपल्या पत्रकार बांधवावर खूप मोठी जबाबदारी आहे समाजाला सकारात्मक तेचा विचार करणाऱ्या मांडणे हे आपल्या पत्रकाराची जबाबदारी आहे आणि ती आपण करत आहात असे त्यांनी सांगितले त्यानंतर माउंट आबू येथे होणाऱ्या नॅशनल मीडिया कॉन्फरन्स ला येण्याचे आवाहन त्यांनी पत्रकार बंधूंना केले .
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून सर्व पत्रकार बंधूंचे व अतिथींचे स्वागत सेवा केंद्र तर्फे करण्यात आले त्यानंतर सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने बि के शांतनू भाई यांचा सत्कार वृक्षाचे रोप शाल व फेटा चढवून करण्यात आला त्यानंतर सेवा केंद्राच्या प्रमुख संचालिका बीके सिंधू दीदी यांचाही सत्कार पत्रकार बंधून तर्फे करण्यात आला. बीके सिंधू दीदी यांनी सर्व पत्रकार बंधूंना मार्गदर्शन केले व परिवारासह माउंट आबू इथे होणाऱ्या संमेलनासाठी जाण्याचे आवाहन केले . नाना पाटील सर यांनी समन्वयक म्हणून कार्य करून मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पत्रकार बंधू-भगिनींना सेवा केंद्राच्या वतीने रक्षाबंधन साजरी करण्यात आला यावेळी यावेळी सकाळचे वार्ताहर निलेश फिरके सामना व साप्ताहिक सातपुडा च्या संपादिका उज्वला बागुल दैनिक आव्हान चे सहसंपादक संजीव कासिव देशदूत चे संपादक मनोहर लोणे सर लोकमतचे राकेश कोल्हे व वासिफ पटेल सकाळचे श्रीकांत जोशी सर डॉ जगदीश पाटील सर, आयबीएन चॅनेल चे विशाल सूर्यवंशी नाना पाटील सर आदींसह गोपाल भाई भरत भाई दिलीप भाई व अन्य बीके परिवार उपस्थित होते यावेळी कार्यक्रमातील सूत्रसंचालन बीके ज्योती दीदी आभार बी के अनिल भाई मेडिटेशन बीके कविता बहन यांनी केले .
———————————————————————————————————————
Hindi News
समाज का परिवर्तन करते समय मूल्यनिष्ठ पत्रकारिता की आवश्यकता!!
– ब्र.कु. शांतनुभाई, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया विंग
भुसावल: प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, माउंट आबू (राजस्थान) के मीडिया विभाग के राष्ट्रीय समन्वयक ब्र.कु. शांतनुभाई ने भुसावल स्थित ब्रह्माकुमारी सेवा केंद्र में आयोजित पत्रकार स्नेह मिलन कार्यक्रम में पत्रकारों से संवाद करते हुए कहा कि आज समाज में बड़ी मात्रा में नकारात्मकता फैलाई जा रही है और चिंताजनक परिस्थितियाँ निर्मित हो रही हैं। एक ओर हिंसा बढ़ रही है, वहीं सोशल मीडिया के माध्यम से कुछ बातें तुरंत हर जगह फैल जाती हैं, जिनके परिणाम हम सब भली-भाँति जानते हैं।
उन्होंने आगे कहा कि ऐसे समय में पत्रकार भाइयों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है। समाज में सकारात्मक सोच का प्रसार करना यह पत्रकार की जिम्मेदारी है और आप सब वह निभा रहे हैं। उन्होंने आगे सभी पत्रकार भाइयों को माउंट आबू में होने वाले राष्ट्रीय मीडिया सम्मेलन में शामिल होने का आमंत्रण दिया।
कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन से हुई। सेवा केंद्र की ओर से सभी पत्रकार भाइयों और अतिथियों का स्वागत किया गया। तत्पश्चात पत्रकार भाइयों की ओर से ब्र.कु. शांतनुभाई का शाल, फेटा और वृक्षरोपण के माध्यम से सत्कार किया गया। इसके बाद सेवा केंद्र की प्रमुख संचालिका बी.के. सिंधू दीदी का भी पत्रकार भाइयों की ओर से सम्मान किया गया। बी.के. सिंधू दीदी ने सभी पत्रकारों को मार्गदर्शन करते हुए परिवार सहित माउंट आबू में होने वाले सम्मेलन में शामिल होने का आवाहन किया।
इस अवसर पर समन्वयक के रूप में नाना पाटील सर ने मार्गदर्शन किया। कार्यक्रम के अंत में सेवा केंद्र की ओर से सभी पत्रकार भाई-बहनों के साथ रक्षाबंधन मनाया गया।
इस अवसर पर सकाळ के वार्ताहर निलेश फिरके, सामना और साप्ताहिक सातपुडा की संपादिका उज्ज्वला बागुल, दैनिक आव्हान के सह-संपादक संजीव कासिव, देशदूत के संपादक मनोहर लोणे सर, लोकमत के राकेश कोल्हे और वासिफ पटेल, सकाळ के श्रीकांत जोशी सर, डॉ. जगदीश पाटील सर, आईबीएन चैनल के विशाल सूर्यवंशी, नाना पाटील सर, गोपाल भाई, भरत भाई, दिलीप भाई और अन्य बी.के. परिवार उपस्थित थे।
कार्यक्रम का संचालन बी.के. ज्योति दीदी ने किया, आभार बी.के. अनिल भाई ने व्यक्त किया और ध्यान सत्र बी.के. कविता बहन ने कराया।








