BK Maha Media

मूल्यनिष्ठ पत्रकारितेसाठी समर्पित संकेतस्थळ

latur

latur

शांतता एकता आणि विश्वास यामध्ये मीडियाचे भूमिका

देशातील सर्वच प्रसारमाध्यमांनी सकारात्मक वार्तांकन केल्यास शांततामय समाज निर्माण होईल – ब्रह्मकुमारी सरला दीदी

लातूर: वर्तमान कलियुगामध्ये एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालले असूर मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबातील सदस्यांचाही संवाद कमी होत चाललेला आहे शांततामय समाज निर्माण होऊन एकता आणि परस्परा विषयी विश्वास निर्माण करण्यासाठी देशातील छोटया मोठ्या प्रसारमाध्यमांनी सकारात्मक वार्ताकन केल्यास समाजामध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकते असे प्रतिपादन हैदराबाद येथील प्रज्ञापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सरला दीदी यांनी केले.  ब्रह्माकुमारी राजयोग  भवन लातूर येथे  आयोजित शांतता एकता आणि विश्वास यामध्ये मीडियाचे भूमिका विश्याबर आयोजित संवाद कार्यक्रमात ब्रह्माकुमारी सरला दीदी बोलत होत्या

यावेळी पुढे बोलताना  ब्रह्माकुमारी  सरला दीदी म्हणाल्या की वर्तमान कलियुगामध्ये स्वराचार भ्रष्टाचार अनाचार वाढत असून समाजातील श्रीमंत लोकांना अनेक मानसिक व्याधी   असल्यामुळे त्यांच्या जीवनातील शांतता हरवत चालली आहे दुसरीकडे गरीब लोक आर्थिक विवचनेमुळे त्रस्त आहेत.

अशा परिस्थितीमध्ये ध्यानधारणा अत्यंत महत्त्वाची असून आपल्या आत्मिक समाधानासाठी आणि मनशांतीसाठी परमपिता परमात्म्याला शरण जाणे महत्वाचे आहे. आपले शरीर हे पंचतत्त्वाने बनलेले असून शरीरातील आत्मा कधीही नष्ट होत नाही म्हणून शरीरातील आत्मा हा सतत सदविचाराच्या सहवासात आणि ध्यान धारणेत असणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट विधान केले. 

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे मीडिया प्रभागाचे राष्ट्रीय समन्वयक ब्रह्माकुमार शांतनु , लातूर सेवाकेंद्र के निदेशक ब्रह्माकुमारी नंदा बहीण जी, लातूर माहिती सहाय्यक संचालक डॉ.श्याम बाळासाहेब टरके जी, रोटरी जिल्हा गव्हर्नर, रोटेरियन सुधीर जी, रोटेरियन ओमप्रकाशजी मोतीपवळे, ब्रह्माकुमारी लक्ष्मी शिवपार्वती हैदराबाद आणि राजयोग शिक्षक ब्रह्माकुमारी पुण्या बहीण जी  यांनीही सेमिनारला संबोधित केले।

———————————————————————————————————————————-

Hindi News

देश के सभी प्रसारमाध्यम सकारात्मक समाचार प्रस्तुत करेंगे तो शांतिपूर्ण समाज का निर्माण होगा – ब्रह्माकुमारी सरला दीदी

लातूर: वर्तमान कलियुग में संयुक्त परिवार पद्धति लुप्त होती जा रही है और मोबाइल के अति-प्रयोग से परिवार के सदस्यों के बीच भी संवाद कम होता जा रहा है। ऐसे समय में यदि देश के छोटे-बड़े सभी प्रसारमाध्यम सकारात्मक समाचार प्रस्तुत करें तो समाज में शांति स्थापित हो सकती है और एकता व परस्पर विश्वास का निर्माण हो सकता है, ऐसा प्रतिपादन हैदराबाद स्थित प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय की सरला दीदी ने किया। वह लातूर के ब्रह्माकुमारी राजयोग भवन में आयोजित शांति, एकता और विश्वास में मीडिया की भूमिका” विषयक संवाद कार्यक्रम में बोल रही थीं।

आगे बोलते हुए ब्रह्माकुमारी सरला दीदी ने कहा कि वर्तमान कलियुग में स्वार्थाचार, भ्रष्टाचार और अनाचार बढ़ रहा है। समाज के अमीर वर्ग को अनेक मानसिक बीमारियाँ सताती हैं, जिससे उनके जीवन की शांति लुप्त होती जा रही है, जबकि गरीब लोग आर्थिक परेशानियों से त्रस्त हैं। ऐसी परिस्थितियों में ध्यान और साधना अत्यंत आवश्यक है। आत्मिक संतोष और मानसिक शांति के लिए परमपिता परमात्मा की शरण में जाना बहुत ज़रूरी है। शरीर पंचतत्वों से बना है, परंतु उसमें स्थित आत्मा कभी नष्ट नहीं होती। इसलिए आत्मा को सदा सद्विचार और ध्यानधारणा के संग में रहना चाहिए, ऐसा उन्होंने स्पष्ट कहा।

इस अवसर पर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के मीडिया प्रभाग के राष्ट्रीय समन्वयक ब्रह्माकुमार शांतनु, लातूर सेवाकेंद्र की निदेशक ब्रह्माकुमारी नंदा बहनजी, लातूर के सहायक सूचना निदेशक डॉ. श्याम बालासाहेब टरकेजी, रोटरी जिला गवर्नर रोटेरियन सुधीरजी, रोटेरियन ओमप्रकाशजी मोतीपवळे, ब्रह्माकुमारी लक्ष्मी शिवपार्वती (हैदराबाद) और राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी पुण्या बहनजी ने भी सेमिनार को संबोधित किया।

Tags

About Author

ब्रह्माकुमारीज् महाराष्ट्र मीडिया सेवा

वाचकांना ताज्या बातम्या, प्रेरणादायी लेख, साहित्य मिळावेत यासाठी नियमित अपडेट होणारे ब्रह्माकुमारीज् चे प्रथम संकेतस्थळ.

आपणास एक परिपूर्ण मराठी संकेतस्थळ अर्पित करीत आहोत. ज्यात  मराठी भाषेतील उत्कृष्ठ साहित्याबरोबर महाराष्ट्रातील ब्रह्माकुमारीज् विद्यालयामार्फत केल्या जाणा­या सेवांची सचित्र माहिती देण्यात येईल.  आपले साहित्य / लेख / कविता / प्रतिक्रीया ईमेल वर पाठवाव्यात. उत्कृष्ठ साहित्य प्रकाशित केले जाईल. 

Follow Us On Social Media